Travel Tips : प्रवास संपल्यानंतर बस तिकीट किती महत्त्वाचं? प्रवाशांचं मोठं नुकसान होता होता वाचलं..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Importance of bus ticket : आपण सर्वांनीच कधी ना कधी बसमध्ये प्रवास केला असेल आणि बरीच लोक नियमित बसनेच प्रवास करतात. बसमध्ये प्रवास करताना जे तिकीट सपान काढतो, ते तिकीट साधारण सर्वच लोक प्रवास संपल्यानंतर फेकून देतात. कारण एकदा प्रवास संपला की त्याचा काही उपयोग नाही असे सर्वांना वाटते. मात्र हे तिकीट तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते. चला पाहूया कसे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


