T20 World Cup आधी फक्त 10 मॅच, सूर्याने धमाका केला, गंभीरच्या दोन्ही फेवरेटना डगआऊटमध्ये बसवलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे, त्याआधी टीम इंडिया फक्त 10 सामने खेळणार आहे, त्यामुळे भारतासाठी ही सीरिज महत्त्वाची आहे.
advertisement
advertisement
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी ज्या 15 खेळाडूंची टीम इंडियात निवड झाली आहे, त्यांनाच टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट मिळेल, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातल्या प्लेइंग इलेव्हनमुळे वर्ल्ड कपची प्लेइंग इलेव्हनही निश्चित झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







