लग्नानंतर महिला नथ का घालतात? या मागे 6 महत्वाची कारणं
हिंदू धर्मात अनेक शतकांपांसून नाकात नथ घालण्याची प्रथा आहे. आजच्या आधुनिक जगातही महिला लग्नानंतर नाकात नथ घालतात.
नथला इंग्रजीत नोज रिंग देखील म्हणतात. नथ बहुतेक महिला घालतात किंवा आवर्जून घालायला लावतात. पण ही नथ का घातली जात? यामागचं कारण अनेकांना माहित नाही.
बहुतेक स्त्रिया नथ घालण्याच्या प्रथेला फॅशनशी जोडतात. मात्र, नाकातील नथ घालण्यामागे काही खास समजुती आहेत.
नाकात नथ घालणे हे लग्नाचे लक्षण मानले जाते. यामुळेच लग्नात नॉज रिंगशिवाय वधूचा मेकअप अपूर्ण दिसतो.
हिंदू प्रथांमध्ये स्त्रियांच्या सोळा अलंकारांचे वर्णन केले आहे. त्यामध्ये नथ देखील एक भाग आहे. याला सोलाह शृंगार देखील म्हणतात.
आयुर्वेदानुसार नाकाच्या एका भागात छिद्र पाडल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. अशा परिस्थितीत महिलांना मासिक पाळीच्या दुखण्यापासूनही आराम मिळू शकतो.
स्त्रियांच्या नाकपुड्या प्रजनन अवयवांशी जोडलेल्या असतात. अशा परिस्थितीत, नाकात नथ घातल्याने प्रसूतीच्या वेळी वेदना कमी होते आणि प्रसूतीचा धोका कमी होतो.
मान्यतेनुसार, नाकाची नथ हे शुभाचे लक्षण आहे. ही नाकाची नथ घालणाऱ्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात.
लग्नानंतर महिला नथ का घालतात? या मागे 6 महत्वाची कारणं