महाराष्ट्रात 7 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा!

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचंही संकट आलं आहे

त्यामुळे शेती आणि बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे

‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’मुळे अरबी समुद्रातील आर्द्रता महाराष्ट्राकडे सरकत आहे

त्यामुळे 3 ते 5 एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला 

हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांतील काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा दिला आहे