टॉस जिंकून काय म्हणाला कॅप्टन आयुष म्हात्रे?
आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पीच खूप चांगलं दिसत आहे, थोडं कडक आहे आणि आम्ही एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. सेमीफायनलचं पीच फलंदाजीसाठी खूपच चांगलं होतं, त्यामुळे मुलांनीही खूप चांगला खेळ केला आणि त्यांनी उत्तम फलंदाजीचे प्रदर्शन केलं, जे आमच्यासाठी चांगले होतं. आम्ही फक्त आमचा नैसर्गिक खेळ खेळू आणि गोष्टी सोप्या ठेवू. गोष्टी गुंतागुंतीच्या न करता, फक्त आमचा क्रिकेट खेळू. आमच्या टीममध्ये कोणतीही बदल केले नाही.