जिल्हा परिषदेसाठी आज निवडणुक पार पडली. तेव्हा राज्यातील काही नेत्यांनी निवडणुक आयोगाच्या नियमांना ढाब्यावर मारल्याचे चित्र दिसले. त्यामुळे लोकशाहीचा नेते मंडळींनी खेळ मांडल्याचे दिसले