उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या राष्ट्रीय दुखवट्यानंतर ही निवडणूक पार पडली. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली, तर जानेवारी 2023 पासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सत्ताधारी महायुतीचा भाग बनली. राज्याच्या राजकरणात मोठी उलथापालथ झाली. या राजकीय उलथापालथीनंतर अद्याप 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक पहिल्यांदाच पार पडली. त्यातून राज्यातील राजकीय पक्षांविषयी जनतेचा सध्याचा कल स्पष्ट होणार आहे . आगामी निकाल सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही महत्त्वाचे ठरणार असून, बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर जनतेचा विश्वास नेमका कुणाकडे आहे, याचा खरा अंदाज या निकालांतून येणार आहे.
advertisement
| अ. क्र. | जिल्हा परिषद | पक्ष |
| 1 | रायगड | |
| 2 | रत्नागिरी | |
| 3 | सिंधुदुर्ग | |
| 4 | पुणे | |
| 5 | सातारा | |
| 6 | सांगली | |
| 7 | सोलापूर | |
| 8 | कोल्हापूर | |
| 9 | परभणी | |
| 10 | लातूर | |
| 11 | छ. संभाजीनगर | |
| 12 | धाराशिव |
जनतेचा कौल कुणाला
आगामी निकाल सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही महत्त्वाचे ठरणार असून, बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर जनतेचा विश्वास नेमका कुणाकडे आहे, याचा खरा अंदाज या निकालांतून येणार आहे.
