IND vs SA : टीम इंडिया हारली, पण पाकिस्तानचही काही खरं नाही, सेमी फायनलचा प्रवास कुणाला अवघड जाणार? वाचा समीकरण
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सूपर 8 मध्ये प्रत्येक संघाला तीन पैकी दोन सामने जिंकणे आवश्यक आहेत. टीम इंडियाने त्यांचा पहिला सामना गमावला आहे.आता टीम इंडियाला पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पाकिस्तान आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये सहा स्पिनर आणि एक फास्टर बॉलर या रणनितीने मैदानात उतरत आली आहे. त्यातल्या त्यात त्याचा अनुभवी शाहिन आफ्रीदी विकेट काढण्यात अपयशी ठरतोच आहे, त्यासोबत धावा प्रचंड लूटतो आहे. भारता विरूद्धच्या या खराब कामगिरिमुळे त्याला नामिबिया विरूद्ध बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तान बाहेर होण्याची शक्यता आहे.








