अजित दादांच्या जाण्याने पवार कुटुंबात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यामुळे आता शरद पवारांनी नव्या पिढीला पुढे येण्याचं आवाहन केले आहे.एवढंच नाही तर आपल्या नातवांना शरद पवारांनी कानमंत्र द्यायला सुरुवात केली. त्यामुळे शरद पवारांचा कानमंत्र राष्ट्रवादीचा गुरुमंत्र ठरतो की काय? अशी चर्चा सुरु झालीय.



