कोकणातील सिंधुदुर्गात भाजप विजयी झाला तर, रत्नागिरीमध्ये शिवसेनेने विजयाचा गुलाल उधळला. त्यामुळे ठाकरे गटाला आणि काँग्रेसलाही कोणतही खातं उघडता आलं नाही.