हिंगोलीमध्ये रेल्वेस्टेशन समोर दिवसाढवळ्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला.तीन व्यक्तींनी खंजीराने त्याला भोकसले.आदित्य सुर्यवंशी असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे.