
महायुतीची पत्रकार परिषद झाली तेव्हा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय एआय समेट होते तेव्हा तेथे चड्डी-बनियन गँग आली आणि तिकडे काय केलं ते पाहिलात.त्यांनी त्यांची अब्रु वेशीला टांगलीच आहे आणि सोबत देशाचा अपमान केला. हा खरा देशद्रोह आहे.