मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरमध्ये एका सभेत म्हणाले, "उद्योजकांना कुणी त्रास दिला तर कायद्याने उत्तर द्या.नगरमध्ये ११ हजार ५१९ कोटींची गुंतवणुक आणली आहे.उत्तर महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणली आहे."