सापसुद्धा यायला घाबरतात असा रहस्यमयी आश्रम, याचठिकाणी झाली होती कलियुगाची सुरुवात, photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठपासून 25 किलोमीटर अंतरावरील महाभारतकालीन किल्ला परीक्षितगडमध्ये आजही वेगवेगळी रहस्ये आहेत, असे सांगितले जाते. त्यामुळे आजही याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता कायम आहे. असाच काहीसा उल्लेख श्री श्रृंग ऋषि आश्रम (श्रृंगी ऋषि आश्रम) यांच्याबाबत ऐकायला मिळतो. याबाबत सांगितले जाते की, या आश्रमाच्या आजूबाजूला सापांचा समूह असायचा. मात्र, एका घटनेनंतर सापांना याठिकाणी येण्याची भीती वाटू लागली. (विशाल भटनागर, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
जेव्हा ते जंगलातील एका आश्रमात पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की, एक ऋषी कठोर तपस्येमध्ये लीन होते. त्यांचे नाव शमीक ऋषी होते. राजा परीक्षित यांनी शमीक ऋषी यांना अनेकदा उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा ते तपस्येतून जागे झाले नाहीत तेव्हा त्यांनी जवळच पडलेला एक मृत नाग आपल्या धनुष्याच्या टोकाच्या सहाय्याने शमिक ऋषींच्या गळ्यात घातला.
advertisement
advertisement
प्रियंक भारती याबाबत सांगतात की, विविध पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींमध्ये नमूद केले आहे की, राजा परीक्षितचा मृत्यू तक्षक सर्पाच्या दंशामुळे झाल्यानंतर त्यांचा पुत्र जनमेजय याने संतप्त होऊन सर्प जातीला नष्ट करण्याचा संकल्प केला होता. तसेच त्यासाठी त्यांनी श्रृंगी ऋषी आश्रमाच्या प्रांगणात यज्ञ सुरू केला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement