advertisement

IND vs PAK : भारत पाकिस्तान पुन्हा आमनेसामने ? होळीला सामना, टी20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलचं खास समीकरण

Last Updated:
आता सेमी फायनला तरी भारत-पाकिस्तान आमने सामने येणार का? असा सवाल चाहत्यांना पडला आहे. तर चाहत्यांची ही इच्छा कदाचित पूर्ण होण्याची शक्यता आहे.
1/7
टी20 वर्ल्डकपच्या ग्रुप स्टेजमध्ये जगभरातील चाहत्यांना भारत पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना पाहायला मिळाला. हा सामना भारताने 61 धावांनी जिंकला होता.
टी20 वर्ल्डकपच्या ग्रुप स्टेजमध्ये जगभरातील चाहत्यांना भारत पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना पाहायला मिळाला. हा सामना भारताने 61 धावांनी जिंकला होता.
advertisement
2/7
या सामन्यानंतर आता दोन्ही संघ सूपर 8 मध्ये सामने खेळतायत. पण या दोन्ही सघांची लढत सुपर 8 मध्ये होणार नाही आहे. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत.
या सामन्यानंतर आता दोन्ही संघ सूपर 8 मध्ये सामने खेळतायत. पण या दोन्ही सघांची लढत सुपर 8 मध्ये होणार नाही आहे. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत.
advertisement
3/7
पण आता सेमी फायनला तरी भारत-पाकिस्तान आमने सामने येणार का? असा सवाल चाहत्यांना पडला आहे. तर चाहत्यांची ही इच्छा कदाचित पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पण आता सेमी फायनला तरी भारत-पाकिस्तान आमने सामने येणार का? असा सवाल चाहत्यांना पडला आहे. तर चाहत्यांची ही इच्छा कदाचित पूर्ण होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
सुपर 8 चा नियम क्लिअर आहे. अ आणि ब ग्रुपमधील टॉप 2 संघ सेमी फायनलला जाणार आहेत.अशा परिस्थितीत जर भारत आणि पाकिस्तान त्यांच्या त्यांच्या ग्रुपला टॉपला गेली तर ते शक्य आहे.
सुपर 8 चा नियम क्लिअर आहे. अ आणि ब ग्रुपमधील टॉप 2 संघ सेमी फायनलला जाणार आहेत.अशा परिस्थितीत जर भारत आणि पाकिस्तान त्यांच्या त्यांच्या ग्रुपला टॉपला गेली तर ते शक्य आहे.
advertisement
5/7
त्यात पण जर भारत ग्रुपमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहिला आणि पाकिस्तानही ग्रुप 2 मध्ये टॉप 2 ला आला तर. तरच दोन्ही संघ सेमी फायनलला भिडतील. आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. जर असं खरंच झालं तर क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी असणार आहे.
त्यात पण जर भारत ग्रुपमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहिला आणि पाकिस्तानही ग्रुप 2 मध्ये टॉप 2 ला आला तर. तरच दोन्ही संघ सेमी फायनलला भिडतील. आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. जर असं खरंच झालं तर क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी असणार आहे.
advertisement
6/7
वेळापत्रकानुसार, जर भारत सेमीफायनलला पोहोचला तर त्यांना 5  मार्चला दुसरा सेमीफायनल सामना वानखेडेवर खेळाला लागेल. या मैदानात भारताला मोठा फायदा होणार आहे.
वेळापत्रकानुसार, जर भारत सेमीफायनलला पोहोचला तर त्यांना 5 मार्चला दुसरा सेमीफायनल सामना वानखेडेवर खेळाला लागेल. या मैदानात भारताला मोठा फायदा होणार आहे.
advertisement
7/7
 पण जर सेमी फायनल सामना हा भारत आणि पाकिस्ता यांच्यात झाला. तर सामना मुंबईत खेळवला जाणार नाही. हा सामना श्रीलंकेतील शिफ्ट होईल आणि 4 मार्चला खेळवला जाईल. हा सामना हायब्रीड मॉडेलवर खेळण्यात येईल.
पण जर सेमी फायनल सामना हा भारत आणि पाकिस्ता यांच्यात झाला. तर सामना मुंबईत खेळवला जाणार नाही. हा सामना श्रीलंकेतील शिफ्ट होईल आणि 4 मार्चला खेळवला जाईल. हा सामना हायब्रीड मॉडेलवर खेळण्यात येईल.
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement