Indian Railways Ticket Confirm : वेटिंग लिस्टमधील एकूण किती तिकिट कन्फर्म होतात? असे आहेत भारतीय रेल्वेचे नियम, पुढच्या वेळी प्रवास करताना ठेवा लक्षात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सिजनच्या वेळेला तर अनेकदा तिकिट कन्फर्म होत नाही अशावेळेला प्रवास करणं कठिण होतं. जर तुम्ही ट्रॅव्हल एजंटला अतिरिक्त पैसे देण्याची इच्छा नसेल, तर तुमचे तिकीट बहुधा वेटिंग लिस्टवरच राहते.
भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. हा प्रवास सर्वांच्या खिशाला परवडणारा आहे शिवाय तो वेळेवर देखील लोकांना निश्चित स्थळी पोहोचवतो. त्यामुळे लोक रेल्वेनं प्रवास करणं पसंत करतात. पण रेल्वेचं तिकिट काढायचं म्हटलं की त्यासाठी दोन ते तीन महिने आधी तिकिट बुकिंग करावं लागतं. तरच कन्फर्म तिकिट मिळतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement