सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात घोटगे गावातील दळवी कुटुंबाच्या काजूच्या बागेत टस्कर हत्तीने धुमाकुळ घातला आहे. हा सहा हत्तींचा कळप अचानक काजूच्या बागेत शिरला तेव्हा दळवी कुटुंबांची काही क्षणासाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली.लोकांना पुर्वसुचना द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



