राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे नेते जेव्हा एकमेकांचं कौतुक करतात, तेव्हा तो क्षण लोकशाहीचं सौंदर्य वाढवणारा असतो. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या निरोप समारंभाच्या वेळी CM फडणवीसांचं ऐकलंच पाहिजे असं भाषण