सहाव्यांदा अंडर १९ मध्ये भारताने वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारताच्या चमूने इंग्लंडचा पराभव केला. त्यानंतर वसईच्या नाळेगावात एकच जल्लोष पाहायला मिळाला. तेव्हा भारताचा अंडर १९ चा कर्णधार आयुष म्हात्रेच्या घरी बँड वाजवून आणि नाचून मोठा आनंद साजरा करण्यात आला. तेव्हा त्याच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



