मुंबई: ख्रिसमस आणि नवीन वर्ष जवळ येताच अनेक जण पार्टी, आउटिंग किंवा खास अनुभवासाठी मुंबईबाहेर जाण्याचा विचार करतात. मात्र, अगदी मुंबईतच एक असे ठिकाण आहे जे ख्रिसमसच्या काळात जादुई, पारंपरिक आणि सांस्कृतिक अनुभव देत पर्यटकांना वेड लावते. ते ठिकाण म्हणजे बांद्रातील ऐतिहासिक रणवार गाव. \r\n



