पुणे : हिंदू धर्मात उपवास करण्याचे मोठे महत्त्व आहे. यामध्ये सोळा सोमवार हे शंकराचे व्रत शीघ्र फलदायी आहे, असे मानले जाते. सौख्य-संपत्ती मिळविण्यासाठी, दुःख-दारिद्र्य-रोगराई जाण्यासाठी, मनातील कोणतीही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी, तसेच बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावर तो नवस फेडण्यासाठी लोक हे 16 सोमवारचे व्रत म्हणजे उपवास करतात. त्यामुळे हे 16 सोमवारचे व्रत करत असताना पूजा कशी करावी, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: Dec 25, 2025, 16:51 IST


