TRENDING:

RCB च्या विजयानंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यात पाणी, काय म्हणाला Mumbai Indians चा कॅप्टन?

Last Updated:
Hardik Pandya in Tears After RCB Win : रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला पराभूत करत इंडियन प्रीमियर लीगचे आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं. या विजयात कृणाल पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
advertisement
1/5
RCB च्या विजयानंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यात पाणी, काय म्हणाला MI चा कॅप्टन?
आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने अफलातून कामगिरी करत पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. विराट कोहलीला 18 वर्षाच्या कष्टाचं फळ अखेर मिळालं.
advertisement
2/5
अशातच विजयानंतर विराट कोहलीने आरसीबीच्या विजयाच्या खऱ्या शिल्पकाराला क्रेडिट दिलं. कृणाल पांड्याच्या अफलातून कामगिरीमुळे आम्हाला सामना जिंकता आला, असं विराट कोहली म्हणाला होता.
advertisement
3/5
आरसीबीकडून खेळणाऱ्या कृणाल पांड्याने अंतिम सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करत 'प्लेयर ऑफ द मॅच' चा किताब पटकावला. त्याच्या या कामगिरीमुळे RCB ला ऐतिहासिक विजय मिळवता आला.
advertisement
4/5
अशातच आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याने पोस्ट करत आपल्या लाडक्या भावाचं कौतूक केलंय. त्यावेळी पांड्याच्या डोळ्यात पाणी देखील आलं.
advertisement
5/5
दरम्यान, माझ्या डोळ्यात पाणी आलंय, तुझ्यावर गर्व आहे भावा... असं हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये लिहिलं आहे. त्यावेळी त्याने कृणालचा फोटो शेअर केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
RCB च्या विजयानंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यात पाणी, काय म्हणाला Mumbai Indians चा कॅप्टन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल