
अमरावती : हिवाळ्यात प्रत्येकाला विचार पडतो की, आपल्या दिवसाची सुरुवात कशी करायची? ज्यामुळे आपली त्वचा चांगली राहील आणि आपला पाचक अग्नी देखील सुधारेल. अनेकजण सकाळच्या वेळी एक विशिष्ट प्रकारचे पेय घेतात. काहीजण तर दिवसाची सुरुवात चहाने करतात. पण, असं न करता आठवड्याचे सातही दिवस वेगवेगळे हेल्दी पेय तुम्ही घेऊ शकता. ज्यामुळे तुमची त्वचा अतिशय सतेज दिसेल. ते पेय नेमके कोणते? याबाबत माहिती जाणून घेऊ.
Last Updated: November 23, 2025, 15:46 ISTछत्रपती संभाजीनगर : कोरोना काळापासून मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे मुलं हे मोबाईलच्या आहारी गेलेले पाहिला मिळत आहेत. अशातच पालकाने जर मुलांकडून मोबाईल काढून घेतला किंवा मुलांना मोबाईल बाजूला ठेवून दे म्हंटल तर मुलं हे चुकीचं पाऊल उचलतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल पासून कसं दूर ठेवावं? त्याचबरोबर मुलाने देखील मोबाईल पासून कसं दूर राहावं? याबद्दल छत्रपती संभाजीनगर मधील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 23, 2025, 19:29 ISTहिवाळा सुरू झाला की घराघरात खास रेसिपी केल्या जातात. या काळात तुरीचे दाणे सहज उपलब्ध होतात. तुरीच्या दाण्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पण आपण तुरीचे वडे कधी ट्राय केलेत का? 10 मिनिटांत तयार होणारी अगदी सोपी रेसिपी वर्धा येथील गृहिणी नलिनी धानोरकर यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 23, 2025, 19:02 ISTवर्धा : कांस्य थाळी थेरेपी ही एक प्रभावी उपचारपद्धती आहे. कांस्यच्या धातूने पायांना मसाज केला जातो. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते असे सांगितले जाते. कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्तमिश्रित असतो. त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सोन्यापेक्षा स्वस्त आणि सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या कांस्य या धातूपासून कांस्याची वाटी बनवली जाते. शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वात कमी करण्यासाठी कांस्याची वाटी प्रभावी ठरते. जुन्या काळापासून ही एक उपचारपद्धती प्रभावी मानली गेली आहे. आज या थेरेपीचं स्वरूप मशीनमध्ये बघायला मिळत आहे. ही थेरेपी नेमकी कशी दिली जाते? या थेरेपीचे शरीराला काय फायदे आहेत? यासंदर्भात वर्धा येथील कांस्य थाळी थेरेपिस्ट अभिषेक मांजरखेडे यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 23, 2025, 18:51 ISTपुण्याची खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. पुणेकर खवय्ये असल्याने त्यांचे आवडीचे पदार्थ ही त्याच पद्धतीचे असतात. ते म्हणतात की पुणे तिथे काय उणे त्याच म्हणे प्रमाणे इथल्या गोष्टी ही तशा वेगळ्याच असतात.
Last Updated: November 23, 2025, 17:56 ISTकोल्हापूर : कॅन्सरवरील एक प्रभावी उपचार पद्धती म्हणून किमोथेरपीकडे पाहिले जाते. मात्र या किमोथेरपीमुळे होणाऱ्या छोट्या-मोठ्या दुष्परिणामांमुळे बरेच रुग्ण किमोथेरपी करण्यास घाबरत असतात. मात्र हे दुष्परिणाम तात्पुरत्या स्वरुपाचे असतात. या किमोथेरपीमुळे रुग्णांना कॅन्सर विरोधात लढण्यास मदतच होत असते. याच किमोथेरपीबाबत सर्व आवश्यक माहिती कोल्हापूरच्या डॉ. रेश्मा पवार यांनी दिली असून कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या त्या संचालिका आहेत
Last Updated: November 23, 2025, 17:31 IST