कल्याणच्या पिसवली गावातील एका चाळीत दोन कुटुंबात किरकोळ कारणावरुन वाद झाला. आठ वर्षाच्या मुलानं रस्त्याच्या बाजूला वाळायला ठेवलेल्या खोबरं उचललं .यावरुन दोन कुटुंबात वाद झाला. मुलाच्या आईला जबर मारहाण झाली.