राज्य विधीमंडळाचे विषेश तीन दिवसीय अधिवेशन पार पडत आहे, यावेळी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची निवड झाली... त्यांचं अभिनंदन करताना जयंत पाटलांनी भाषण केलं,त्यावेळी अजित पवार आणि जयंत पाटलांमधील संवाद व्हायरल होतोय...