किती दिवस बांधून ठेवाव रक्षासूत्र, पुरुषांनी आणि महिलांनी कोणत्या हातात बांधावा?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात कोणत्याही पूजा-विधीनंतर हाताच्या मनगटावर लाल-पिवळा धागा बांधला जातो, रक्षासूत्र ज्याला म्हणतात. याला केवळ धागा न मानता 'रक्षासूत्र' मानले जाते, जे भाविकांचे संकट आणि नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करते.
हिंदू धर्मात कोणत्याही पूजा-विधीनंतर हाताच्या मनगटावर लाल-पिवळा धागा बांधला जातो, रक्षासूत्र ज्याला म्हणतात. याला केवळ धागा न मानता 'रक्षासूत्र' मानले जाते, जे भाविकांचे संकट आणि नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करते. मात्र, अनेक लोक हा धागा महिनानुमहिने किंवा तो तुटेपर्यंत हातात ठेवतात. ज्योतिषशास्त्रानुसार, रक्षासूत्र बांधण्याचे आणि उतरवण्याचे काही कडक नियम आहेत, ज्यांचे उल्लंघन केल्यास त्याचे शुभ फळ मिळत नाही.
advertisement
किती दिवसांनी बदलावा?: शास्त्रानुसार, हातातील रक्षासूत्र जास्तीत जास्त 21 दिवसांपर्यंत ठेवावा. साधारणपणे 21 दिवसांनंतर या धाग्याचा रंग फिका पडू लागतो आणि त्याची सकारात्मक ऊर्जा कमी होते. रंग उडालेला किंवा जुना झालेला रक्षासूत्र हातात ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे 21 दिवसांनंतर तो बदलून नवीन रक्षासूत्र बांधावा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










