Health Tips: चुकीच्या आहारामुळे जाणवतोय शरीराला थकवा, होईल कायमचा गायब, आहारात हे पदार्थ चुकवू नका!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Health Tips: केवळ विश्रांती कमी पडल्यामुळे नाही, तर चुकीच्या आहारामुळेही शरीर थकते. त्यामुळे थकवा जाणवत असेल तर कसा आहार घ्यावा? जाणून घ्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी शरीराला कार्बोहायड्रेट्सचीही गरज असते. गहू, नाचणी, बाजरी, ओट्स, ब्राउन राईस यासारखे संपूर्ण धान्यांचे सेवन केल्यास शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते. याशिवाय फळांमधून मिळणारी नैसर्गिक साखर देखील थकवा कमी करण्यास मदत करते. केळे, सफरचंद, संत्रे ही फळे दररोज खाल्ल्यास शरीर ताजंतवाने राहते.
advertisement
थकव्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे लोहतत्त्वाची कमतरता. रक्तामधील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यास शरीराला ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचत नाही आणि थकवा जाणवतो. यासाठी पालक, चुकंदर, मेथी, खजूर, मनुका, अंजीर यांचा आहारात समावेश करावा. तसेच काहींना बी 12 आणि डी 3 या जीवनसत्त्वांची कमतरता असते, त्यामुळे वेळेवर तपासणी करून योग्य पूरक औषधे घ्यावीत.
advertisement