Rice : भात चिकट होतो? काळजी करु नका 'या' सोप्या ट्रिक्सने नेहमी बनेल मोकळा भात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ताटात मऊ आणि मोकळा भात ताटात येत नाही, तोपर्यंत जेवणाची रंगत वाढत नाही. पण अनेकदा होतं काय, आपण खूप मन लावून भात लावतो आणि कुकर उघडला की दिसतो तो भाताचा गोळा किंवा चिकट झालेला भात.
सकाळी उठल्यापासून आपल्या गृहिणींची धावपळ सुरू होते. कुकरच्या शिट्ट्या, डब्याची घाई आणि त्यात सगळ्यांची मनं जपताना आपली दमछाक होते. पानात कितीही छान भाजी आणि आमटी असली, तरी जोपर्यंत पांढराशुभ्र, मऊ आणि मोकळा भात ताटात येत नाही, तोपर्यंत जेवणाची रंगत वाढत नाही. पण अनेकदा होतं काय, आपण खूप मन लावून भात लावतो आणि कुकर उघडला की दिसतो तो भाताचा गोळा किंवा चिकट झालेला भात.
advertisement
"आज काय भात असा झालाय?" हे ऐकलं की मग गृहिणींचाही मूड जातो. कधी पाण्याचा अंदाज चुकतो, तर कधी घाईघाईत तांदूळ धुताना काहीतरी राहून जातं. पण काळजी करू नका, भात परफेक्ट होण्यासाठी काही रोकेट सायन्स पाळण्याची गरज नाही, फक्त काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरी आपला भात हॉटेलसारखा दाणेदार आणि सुट्टा होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
3. पाण्याचा नेमका अंदाजहे तर सर्वात मोठं कोडे आहे!, शक्यतो भातासाठी 'एकास दोन' पाण्याचा अंदाज असतो, पण पाणी टाकूनही भात लगदा होतो. हे तांदळाच्या प्रकारावर अवलंबून असतं. जुना तांदूळ पाणी जास्त पितो, तर नवीन तांदूळ कमी पाण्यातही शिजतो.जर तुमचा भात रोज चिकट होतोय, तर अर्धा कप पाणी कमी करून पहा. जुन्या तांदळासाठी एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी हे प्रमाण योग्य असतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









