जास्त मीठ खाताय? सावधान! WHO चा गंभीर इशारा, भारताला 'सायलेंट सॉल्ट' महामारीचा विळखा!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
जास्त मीठ खाणे ही भारतातील एक 'सायलेंट सॉल्ट एपिडेमिक' बनली आहे, अशी भीती WHO ने व्यक्त केली आहे. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि...
advertisement
advertisement
WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका प्रौढ व्यक्तीनं दररोज जास्तीत जास्त 5 ग्रॅम मीठ खावं. पण, शहरी भागातील एक भारतीय दररोज सरासरी 9.2 ग्रॅम मीठ खातो. ग्रामीण भागात हे प्रमाण 5.6 ग्रॅम आहे. सगळेच जण जाणूनबुजून जास्त मीठ खात नाहीत. खरं तर, चिप्स, पॅकबंद पदार्थ, रस्त्यावर मिळणारे पदार्थ आणि रेस्टॉरंटमधील जेवणात असलेलं जास्त मीठ ही समस्या वाढवत आहे.
advertisement
advertisement
advertisement