तापापासून कावीळवर रामबाण! मानवासह पशू-पक्ष्यांसाठीही वरदान ही वनस्पती
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
द्रोणपुष्पी या वालुकामय जमिनीवर उगवणाऱ्या वनस्पतीत जवळपास सर्व रोग नाहीसे करण्याची शक्ती असते. शिवाय या वनस्पतीमुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. द्रोणपुष्पीपासून गोळ्या, औषधांसह काढाही बनवला जातो.
द्रोणपुष्पी ही एक अशी औषधी वनस्पती आहे जी केवळ आजार मूळापासून नष्ट करत नाही, तर शरिराला रोगांशी लढण्यासही सक्षम करते. डॉ. सुभाषचंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वनस्पती शरिरावरील गाठींपासून कावीळ बरी करण्यास गुणकारी ठरते. शिवाय द्रोणपुष्पीमुळे तापही नष्ट होतो. म्हणूनच आयुर्वेदात या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement