Weather Alert : महाराष्ट्रावरचं संकट आता टळणार, जाता जाता 2 जिल्हे भिजणार; हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये विजांसह वादळी वारे आणि हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र या दोन जिल्ह्यांव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे.
राज्यात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच उष्णतेची तीव्रता अधिक वाढू लागली आहे. अशातच हवामान विभागाने 7 एप्रिल रोजी विदर्भातील 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये विजांसह वादळी वारे आणि हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र या दोन जिल्ह्यांव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










