15 मार्चला पापमोचनी एकादशी! उपवास केलात तरी 'हा' एक पदार्थ न चुकता खा, मिळेल नशिबाची साथ
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी 'पापमोचनी एकादशी' म्हणून साजरी केली जाते. नावाप्रमाणेच, या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने अजाणतेपणी घडलेल्या पापांतून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या दिवशी उपवास करण्याचे विशेष महत्त्व असले तरी, शास्त्रानुसार आणि आरोग्यदृष्ट्या एका विशिष्ट 'पिवळ्या फळाचे' सेवन करणे भाग्योदयासाठी अत्यंत शुभ मानले जाते. ते फळ म्हणजे 'केळे'. भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय असल्याने, या दिवशी केळ्याचा नैवेद्य आणि सेवन केल्याने नशिबाची साथ मिळते, असे मानले जाते.टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







