पैशांच्या तंगीपासून हवीय सुटका? होळीपूर्वीच बाहेर काढा 'या' वस्तू, वास्तूदोष होईल झटपट दूर!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात होळीचा सण म्हणजे केवळ रंगांची उधळण नसून, जीवनातील नकारात्मकता जाळून सकारात्मकतेचे स्वागत करण्याचा काळ आहे. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, होळीच्या आधी आपल्या घरातून काही विशिष्ट अशुभ वस्तू बाहेर काढणे अत्यंत आवश्यक मानले जाते.
हिंदू धर्मात होळीचा सण म्हणजे केवळ रंगांची उधळण नसून, जीवनातील नकारात्मकता जाळून सकारात्मकतेचे स्वागत करण्याचा काळ आहे. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, होळीच्या आधी आपल्या घरातून काही विशिष्ट अशुभ वस्तू बाहेर काढणे अत्यंत आवश्यक मानले जाते. जर तुमच्या घरात सतत पैशांची चणचण भासत असेल किंवा विनाकारण खर्च होत असतील, तर त्याचे कारण तुमच्या घरात दडलेल्या काही वास्तू असू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तुटलेले आरसे आणि काचेच्या वस्तू: काचेच्या तुटलेल्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. तुटलेला आरसा मानसिक तणाव आणि कुटुंबातील भांडणांचे कारण बनतो. खिडकीची फुटलेली काच किंवा तडा गेलेली भांडी होळीपूर्वी काढून टाकणे शुभ मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)





