T20 World Cup : टीम इंडिया नाही तर पाकिस्तान सेमी फायनलला जाणार? 24 तासात फिरला अख्खा वर्ल्ड कप!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सुपर-8 स्टेजमध्ये टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला, तर पाकिस्तानला लाईफलाईन मिळाली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे दोन्ही टीमना 1-1 पॉईंट दिला गेला. तसंच यामुळे पाकिस्तानच्या नेट रनरेटवरही कोणताच परिणाम झाला नाही. पाकिस्तानचे उरलेले सामने इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध आहेत, या दोन्ही सामन्यात विजय मिळाला तर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचेल.
advertisement
advertisement










