टीम इंडियाच्या 11 जणांना घेरण्याचा प्लान रेडी, T20 वर्ल्ड कपमध्ये भारताला 4 संघांकडून धोका!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 ला 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धा भारतामध्ये होणार असल्यामुळे भारतीय टीमकडून चाहत्यांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. याआधी 2024 साली टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप जिंकली होती, त्यामुळे ट्रॉफी वाचवण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









