T20 World Cup : सूर्याच्या हातात नाही सेमी फायनलचं इक्वेशन, आता एकच संघ टीम इंडियाला वाचवणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा पराभव झाल्यामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा प्रवास खडतर झाला आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला आता दुसऱ्या टीमवर अवलंबून राहावं लागणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला तर 6 पॉईंट्ससह ते सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. भारतानेही झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला धूळ चारली तर टीम इंडियाचे 4 पॉईंट्स होतील. या परिस्थितीमध्ये वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे फक्त 2 पॉईंट्सवर राहतील, त्यामुळे टीम इंडिया सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.






