Team India : टीम इंडिया T20 वर्ल्ड कप जिंकणार का नाही? मॅच गुवाहाटीला पण सूर्या-गंभीरचं लक्ष बंगळुरूकडे!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या बॉलरनी चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय बॉलर्सनी न्यूझीलंडला 153 रनवर रोखलं. भारताने हे आव्हान फक्त 10 ओव्हरमध्येच पार केलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








