advertisement

Chanakya Niti : 2 गोष्टींना घाबरलात तर सगळं संपलं, ती भीती आजच सोडून द्या नाहीतर पस्तावाल

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : यशाचा मार्ग सोपा नाही. ज्याला जीवनात मोठे यश मिळवायचं आहे, त्याला केवळ कठोर परिश्रमच करावे लागत नाहीत, तर मार्गात येणाऱ्या आव्हानांनाही तोंड द्यावं लागतं. आचार्य चाणक्य यांनी अशा दोन गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याची भीती माणसाच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा बनते.
1/5
आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला जीवनात दोन विशिष्ट गोष्टींची भीती वाटत असेल किंवा तो घाबरत असेल तर तो आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. चला जाणून घेऊया त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत, ज्याची भीती माणसाच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा बनते.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला जीवनात दोन विशिष्ट गोष्टींची भीती वाटत असेल किंवा तो घाबरत असेल तर तो आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. चला जाणून घेऊया त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत, ज्याची भीती माणसाच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा बनते.
advertisement
2/5
आचार्य चाणक्य यांच्या मते, टीकेतून आणि आत्ममूल्यांकनातून शिकल्याने माणूस अधिक मजबूत होतो. माणसाने ही सुधारण्याची संधी मानली पाहिजे. जो इतरांचे टोमणे ऐकून तुटत नाही तो यशाच्या नवीन उंची गाठतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते, टीकेतून आणि आत्ममूल्यांकनातून शिकल्याने माणूस अधिक मजबूत होतो. माणसाने ही सुधारण्याची संधी मानली पाहिजे. जो इतरांचे टोमणे ऐकून तुटत नाही तो यशाच्या नवीन उंची गाठतो.
advertisement
3/5
टीकेला घाबरणारा माणूस कधीही पुढे जाऊ शकत नाही. जो कोणी समाजात काहीतरी नवीन किंवा वेगळे करण्याचा प्रयत्न करतो त्याला टीकेला सामोरं जावं लागतं. जर एखादी व्यक्ती प्रत्येक वेळी लोक काय म्हणतील याचा विचार करून मागे हटली तर तो कधीही आपली स्वप्ने पूर्ण करू शकणार नाही.
टीकेला घाबरणारा माणूस कधीही पुढे जाऊ शकत नाही. जो कोणी समाजात काहीतरी नवीन किंवा वेगळे करण्याचा प्रयत्न करतो त्याला टीकेला सामोरं जावं लागतं. जर एखादी व्यक्ती प्रत्येक वेळी लोक काय म्हणतील याचा विचार करून मागे हटली तर तो कधीही आपली स्वप्ने पूर्ण करू शकणार नाही.
advertisement
4/5
चाणक्य यांच्या मते, जगात कोणतंही महान कार्य संघर्षाशिवाय पूर्ण झालेले नाही. अडचणी माणसाची परीक्षा घेतात आणि त्याला सुधारतात.ज्या व्यक्तीला जीवनात येणाऱ्या अडचणींची भीती वाटते त्याच्यासाठी जीवन कधीच सोपं होऊ शकत नाही.
चाणक्य यांच्या मते, जगात कोणतंही महान कार्य संघर्षाशिवाय पूर्ण झालेले नाही. अडचणी माणसाची परीक्षा घेतात आणि त्याला सुधारतात.ज्या व्यक्तीला जीवनात येणाऱ्या अडचणींची भीती वाटते त्याच्यासाठी जीवन कधीच सोपं होऊ शकत नाही.
advertisement
5/5
जर एखादी व्यक्ती प्रत्येक वेळी समस्या पाहिल्यावर घाबरते, तर त्याला ध्येय गाठणं अशक्य आहे. जी व्यक्ती संघर्षाला घाबरत नाही, तो इतिहास घडवतो. म्हणूनच काळ कितीही कठीण असला तरी, जो संयम आणि आत्मविश्वासाने पुढे जातो तो निश्चितच यश मिळवतो. जरी त्यासाठी वेळ लागला तरी.
जर एखादी व्यक्ती प्रत्येक वेळी समस्या पाहिल्यावर घाबरते, तर त्याला ध्येय गाठणं अशक्य आहे. जी व्यक्ती संघर्षाला घाबरत नाही, तो इतिहास घडवतो. म्हणूनच काळ कितीही कठीण असला तरी, जो संयम आणि आत्मविश्वासाने पुढे जातो तो निश्चितच यश मिळवतो. जरी त्यासाठी वेळ लागला तरी.
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement