General Knowledge : भारतातील सर्वात गरीब आणि श्रीमंत मुख्यमंत्री कोण? संपत्ती-नाव दोन्ही वाचून धक्का बसेल

Last Updated:
Rich and poor politicians in India : मोठमोठ्या बंगल्यांपासून ते आलिशान गाड्यांपर्यंत सर्व काही राजकारणांकडे असतं. पण, कधी तुम्ही विचार केला आहे का की भारतातील सगळ्यात गरीब मुख्यमंत्री कोण आहेत? किंवा सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्री कोण असू शकतात?
1/11
भारतातील प्रत्येक राजकारणी व्यक्ती ही श्रीमंत आहे. राजकारण किंवा राजकारणी म्हंटलं की मग त्याच्या गाड्या, घर, प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टी आपोआपच चर्चेत येतात. बहुतेक वेळा आपण ऐकतो की राजकारण्यांकडे कोट्यवधींची मालमत्ता असते.
भारतातील प्रत्येक राजकारणी व्यक्ती ही श्रीमंत आहे. राजकारण किंवा राजकारणी म्हंटलं की मग त्याच्या गाड्या, घर, प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टी आपोआपच चर्चेत येतात. बहुतेक वेळा आपण ऐकतो की राजकारण्यांकडे कोट्यवधींची मालमत्ता असते.
advertisement
2/11
मोठमोठ्या बंगल्यांपासून ते आलिशान गाड्यांपर्यंत सर्व काही त्यांच्याकडे असतं. पण, कधी तुम्ही विचार केला आहे का की भारतातील सगळ्यात गरीब मुख्यमंत्री कोण आहेत? किंवा सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्री कोण असू शकतात?
मोठमोठ्या बंगल्यांपासून ते आलिशान गाड्यांपर्यंत सर्व काही त्यांच्याकडे असतं. पण, कधी तुम्ही विचार केला आहे का की भारतातील सगळ्यात गरीब मुख्यमंत्री कोण आहेत? किंवा सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्री कोण असू शकतात?
advertisement
3/11
या प्रश्नांची उत्तरं शोधायला गेल्यावर काही धक्कादायक माहिती समोर येते. चला, या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया. पण त्या आधी जाणून घेऊ की भारतातील नेत्यांची संपत्ती कशी कळते?
या प्रश्नांची उत्तरं शोधायला गेल्यावर काही धक्कादायक माहिती समोर येते. चला, या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया. पण त्या आधी जाणून घेऊ की भारतातील नेत्यांची संपत्ती कशी कळते?
advertisement
4/11
भारतात निवडणुकीपूर्वी प्रत्येक उमेदवाराला आपली संपत्ती जाहीर करावी लागते. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवारांनी निवडणूक शपथपत्रात आपली मालमत्ता, उत्पन्नाचे स्त्रोत आणि कर्जाची माहिती सादर करावी लागते. जर कोणी नेत्याने चुकीची माहिती दिली किंवा आयकर रिटर्न आणि शपथपत्रातील माहितीमध्ये विसंगती आढळली, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
भारतात निवडणुकीपूर्वी प्रत्येक उमेदवाराला आपली संपत्ती जाहीर करावी लागते. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवारांनी निवडणूक शपथपत्रात आपली मालमत्ता, उत्पन्नाचे स्त्रोत आणि कर्जाची माहिती सादर करावी लागते. जर कोणी नेत्याने चुकीची माहिती दिली किंवा आयकर रिटर्न आणि शपथपत्रातील माहितीमध्ये विसंगती आढळली, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
advertisement
5/11
अशा प्रकरणांमध्ये आयकर कायदा 1961, बेनामी मालमत्ता व्यवहार कायदा 1988 आणि 2015 च्या काळ्या पैशाशी संबंधित कायद्यांनुसार कारवाई केली जाते.
अशा प्रकरणांमध्ये आयकर कायदा 1961, बेनामी मालमत्ता व्यवहार कायदा 1988 आणि 2015 च्या काळ्या पैशाशी संबंधित कायद्यांनुसार कारवाई केली जाते.
advertisement
6/11
मग आता या राजकरणांनी स्वत: दिलेल्या माहितीनंतर सर्वात गरीब आणि श्रीमंताची यादी काढली गेली आहे.
मग आता या राजकरणांनी स्वत: दिलेल्या माहितीनंतर सर्वात गरीब आणि श्रीमंताची यादी काढली गेली आहे.
advertisement
7/11
भारतातील सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?आपण नेहमीच ऐकतो की काही राज्यांचे मुख्यमंत्री खूप श्रीमंत आहेत. एसोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू हे 931 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू (332.57 कोटी रुपये) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (51.94 कोटी रुपये) चे मालक आहेत.
भारतातील सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?आपण नेहमीच ऐकतो की काही राज्यांचे मुख्यमंत्री खूप श्रीमंत आहेत. एसोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू हे 931 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू (332.57 कोटी रुपये) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (51.94 कोटी रुपये) चे मालक आहेत.
advertisement
8/11
आंध्र प्रदेशात श्रीमंत मुख्यमंत्री असणे हे नवीन नाही. याआधीचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी हेही आपल्या कार्यकाळात 510 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्री होते.
आंध्र प्रदेशात श्रीमंत मुख्यमंत्री असणे हे नवीन नाही. याआधीचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी हेही आपल्या कार्यकाळात 510 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्री होते.
advertisement
9/11
भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण?आता प्रश्न असा आहे की भारतातील सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री कोण? याचं उत्तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एडीआरच्या अहवालानुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भारतातील सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री आहेत.
भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण?आता प्रश्न असा आहे की भारतातील सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री कोण? याचं उत्तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एडीआरच्या अहवालानुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भारतातील सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री आहेत.
advertisement
10/11
त्यांच्या शपथपत्रानुसार, त्यांची एकूण मालमत्ता फक्त 15.38 लाख रुपये आहे. त्यांच्या पाठोपाठ जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं नाव येतं. त्यांनी 55.24 लाख रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीत ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री बनले होते.
त्यांच्या शपथपत्रानुसार, त्यांची एकूण मालमत्ता फक्त 15.38 लाख रुपये आहे. त्यांच्या पाठोपाठ जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं नाव येतं. त्यांनी 55.24 लाख रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीत ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री बनले होते.
advertisement
11/11
संपत्तीपेक्षा साधेपणाला दिली महत्वममता बॅनर्जी यांची साधी राहणी आणि साधा जीवनशैली यामुळे त्या चर्चेत राहतात. प्रचंड राजकीय प्रभाव असूनही त्यांनी आपली राहणीमान साधी ठेवली आहे. आजच्या काळात, जेव्हा बहुतेक नेते आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखले जातात, तेव्हा ममता बॅनर्जी यांचं साधेपण खरंच प्रेरणादायी आहे. राजकारणात केवळ पैसाच नव्हे, तर साधेपणा आणि प्रामाणिकपणाही महत्वाचा असतो, हे त्या आपल्या आचरणातून दाखवून देतात.
संपत्तीपेक्षा साधेपणाला दिली महत्वममता बॅनर्जी यांची साधी राहणी आणि साधा जीवनशैली यामुळे त्या चर्चेत राहतात. प्रचंड राजकीय प्रभाव असूनही त्यांनी आपली राहणीमान साधी ठेवली आहे. आजच्या काळात, जेव्हा बहुतेक नेते आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखले जातात, तेव्हा ममता बॅनर्जी यांचं साधेपण खरंच प्रेरणादायी आहे. राजकारणात केवळ पैसाच नव्हे, तर साधेपणा आणि प्रामाणिकपणाही महत्वाचा असतो, हे त्या आपल्या आचरणातून दाखवून देतात.
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement