मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, म्हणाले, "12 जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता आली आहे. ZP, पंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष आहे.सगळीकडे भाजपच आली आहे. जनतेने पुन्हा एकदा महायुतीच्या कामावर विश्वास ठेवला आहे. तसेच आमच्या मित्र पक्षांचे अभिनंदन."