शिवसेनेचे नेते निलेश राणेंनी गणेश नाईक यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. त्यांनी वृक्षतोडीवरुन सवाल उभे केले आहेत. ते म्हटले, जे डीओफओ भरलेले आहेत ते सर्व अमराठी आहेत. त्यांना आमच्या मालवणी भाषेतल्या तक्रारी कशा समजणार. किती तक्रारी करायच्या, खरंतर वनखात्याचा टांगा पलटी झाल्यासारखं वाटतं.



