Weather Alert : महाराष्ट्रावरचं संकट टळलं, पण आता पुन्हा येणार लाट, हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात राज्यात कमाल तापमान 2-3 अंशांनी वाढण्याची शक्यता असून, किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहील. यामुळे दुपारी उन्हाचा चटका तीव्र असेल.
महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचं संकट टळलं असून 26 फेब्रुवारी रोजी प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात राज्यात कमाल तापमान 2-3 अंशांनी वाढण्याची शक्यता असून, किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहील. यामुळे दुपारी उन्हाचा चटका तीव्र असेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







