महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला. त्यानंतरही अजूनही काही अहवाल आला नाही. त्यानंतर उबाठा गटाचे खासदार म्हटले की ज्यांनी आपला पती गमावलेला आहे त्या सुनेत्रा पवार यांनी यावर बोललं पाहिजे.त्यांनी मुख्यमंत्र्यांवर ४० आमदारांसह दबाव टाकला पाहिजे.



