मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मोठी दुर्घटना थोडक्यात टळली! धावपट्टीजवळ एअर इंडिया आणि इंडिगोच्या विमानांचे पंख एकमेकांना घासले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं, पण सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहेत. पाहा नक्की काय घडलं...



