भामा-आसखेड धरणातील पाणी भामा नदी पात्रात सोडण्याची कृष्णा टोपे या शेतकरी तरुणाची मागणी होती. माझा 45 वर्षांचा अनुभव आहे, अनेक मंत्रिपदं मी पाहिली आहेत. मुख्य वक्ता बोलत असताना असे प्रश्न विचारायचे आणि फोटो काढून भाषणात गोंधळ झाल्याचं व्हायरल करायचं अशी पद्धत आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 09, 2023 7:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chandrakant Patil : चंद्रकात पाटलांच्या कार्यक्रमात तरुणाचा गोंधळ, दादांनी जागेवरच सुनावलं, Video
