Ashadhi Ekadashi Upvas :2024: आषाढी एकादशीचा उपवास नेमका कधी सोडावा? जाणून घ्या सविस्तर माहिती
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
Ashadhi Ekadashi Upvas : विठुरायावर असलेल्या श्रद्धेपोटी आपल्याकडे आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून केला जातो. हा उपवास कधी सोडला जातो? त्यामागे काही कारण आहे.
advertisement
1/5

<strong><a href="https://news18marathi.com/tag/ekadashi/">एकादशीचा</a> उपवास बहुतांशी दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडला जातो. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग (तिथीनुसार) येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये, असं शास्त्रात सांगितलं जातं.</strong>
advertisement
2/5
<strong>आपण एकादशीला उपवास का करतो?</strong><strong>हिंदू धर्मात <a href="https://news18marathi.com/tag/wari/">एकादशीच्या</a> उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आहे. आणि नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे असे आहे.</strong>
advertisement
3/5
<strong>आषाढी एकादशीचे व्रत कधी सोडावे?</strong><strong>भाविक <a href="http://news18marathi.com/photogallery/lifestyle/ashadhi-ekadashi-2024-wishes-in-marathi-quotes-messages-images-status-caption-shubhechha-for-facebook-and-instagram-mhpp-1214736.html">एकादशीच्या</a> दिवशी संपूर्ण दिवस आणि ती रात्र व्रत करतात. व्रत करणार्यांनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडावा. द्वादशी तिथीच्या आत व्रताचे पारणं केले पाहिजे.</strong>
advertisement
4/5
उपवास न करणार्यांनी देखील या दिवशी दोनदा जेवण करू नये.फळे, फळांचा फ्रेश ज्यूस, दूध किंवा पाणी यावर राहणे अधिक योग्य. आंबे, द्राक्षे, केळी, बदाम, पिस्ते काजू इतर सेवन करता येतं.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Ashadhi Ekadashi Upvas :2024: आषाढी एकादशीचा उपवास नेमका कधी सोडावा? जाणून घ्या सविस्तर माहिती