TRENDING:

Video: शेतीत तोटा का होतोय? शेतकऱ्यांनो या ५ चुका सुधारा व्हाल मालामाल!

बीड
Last Updated: Feb 26, 2026, 14:57 IST

बीड : शेतीकडे आजही अनेक शेतकरी केवळ उपजीविकेचे साधन म्हणून पाहतात, व्यवसाय म्हणून नाही. हीच मानसिकता शेतीतील अपयशाचे मूळ कारण ठरत आहे. बदलत्या काळात शेती ही नियोजन, गुंतवणूक आणि बाजारपेठेवर आधारित असलेली एक संपूर्ण व्यवसाय प्रणाली बनली आहे. मात्र पारंपरिक पद्धती, जुने अनुभव आणि अंदाजावर आधारित निर्णय घेतल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शेती व्यवसाय म्हणून स्वीकारला नाही, तर वाढता खर्च आणि घटते उत्पन्न यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/बीड/
Video: शेतीत तोटा का होतोय? शेतकऱ्यांनो या ५ चुका सुधारा व्हाल मालामाल!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल