TRENDING:

Special Report: 6 महिन्यानंतर अतिवृष्टीची आठवण, केंद्रीय पथकाची काजू,बदाम खाऊन नुकसानीची पाहणी

Author :
Last Updated: Feb 13, 2026, 18:35 IST

धाराशिव जिल्ह्यातील जोरदार पावसामुळेम शेती वाहून गेली.मका, सोयाबीन, तुर या खरीप हंगामाची माती झाली.महापुरात संसारासोबत पशुधनही वाहून गेले होते.मदतीची वाट पाहूण शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यानंतर तब्बल ६ महिन्यानंतर सरकारला अतिवृष्टीची जाग आली.पाहणीसाठी केंद्रीय पथकाने दौरा केला. नेते मंडळी काजू, बदाम,खाऊन पाहणी करायला आले होते.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: 6 महिन्यानंतर अतिवृष्टीची आठवण, केंद्रीय पथकाची काजू,बदाम खाऊन नुकसानीची पाहणी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल