
धाराशिव जिल्ह्यातील जोरदार पावसामुळेम शेती वाहून गेली.मका, सोयाबीन, तुर या खरीप हंगामाची माती झाली.महापुरात संसारासोबत पशुधनही वाहून गेले होते.मदतीची वाट पाहूण शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यानंतर तब्बल ६ महिन्यानंतर सरकारला अतिवृष्टीची जाग आली.पाहणीसाठी केंद्रीय पथकाने दौरा केला. नेते मंडळी काजू, बदाम,खाऊन पाहणी करायला आले होते.