
महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. राज्यात वेगवेगळ्या पक्षांच्या जागावाटपाची चर्चा जोरदार सुरु आहे. त्यातच आता मंत्री उदय सामंत यांनी मनसे आणि शिवसेना (उबाठा) वर एक मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, " मनसेचं युबीटीचं तिकीट वाटप होईल, तेव्हा मनसेच्या पाठित युबीटी खंजीर खुपसेल.मनसेला हवे तिथे जागा देणार नाहीत.तेव्हा मनसेला पश्चाताप होईल."