120 दिवसांनंतर गुरू बदलणार चाल, 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल; कोणाला लागणार जॅकपॉट?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात, गुरुची हालचाल अत्यंत महत्वाची मानली जाते. गुरूच्या हालचालीमध्ये बदल झाल्यास सर्व 12 राशींवर त्याचा परिणाम दिसून येतो. हा परिणाम 12 राशींच्या आर्थिक आणि कौटुंबिक स्थितीवर होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ - आर्थिक अडचणींतून सुटका: कुंभ राशीत सध्या अनेक ग्रहांची हालचाल सुरू आहे, अशात गुरुची सरळ चाल तुम्हाला मोठा दिलासा देईल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. कर्जाच्या ओझ्यातून तुमची मुक्तता होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराच्या मदतीने तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकाल.









